Posts

Showing posts from January 4, 2023

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...
Image
  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले January 04, 2023 भारतीय समाज हा रुढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा चालीरीती अज्ञान अशा जुन्या विचारांनी बुरसटलेला होता.भारतीय समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिले जायचे तिचे अस्तित्व चूल आणि मूल एवढ्या पुरतेच मर्यादित होते. भारतीय समाजामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रीने जर शिक्षण घेतले तर धर्म बुडतो. जग हे नष्ट होते अशा त्यांची धारणा होती. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था होती. अस्पृश्यता होती बालविवाह बालहत्या केशवपण पद्धती सतीप्रथा होती. पेशवाईच्‍या काळात महिला या अबला म्हणून समजल्या जात पण आज त्या सबला बनल्या आहेत. महिलेचे अस्तित्व चुलीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही ती अस्तित्व गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेले दिसून येते ते केवळ एका स्त्री मुळेच म्हणजे सावित्रीबाई मुळेच म्हणावे लागेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते 1840 मध्ये वयाच्या अवघ्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला तेव्हा ...